कॉमनवेल्थ गेम्स अपयशी झाले तर आपल्याला आनंदच होईल असे धक्कादायक मत केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या मतावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.
दिल्लीत सुरु असलेल्या पावसाने आपण आनंदी असून, जर कॉमनवेल्थ गेम्स यशस्वी झाले तर आपल्याला याचा फारसा आनंद होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कॉमनवेल्थ गेम्सपेक्षा देशातील शेतीसाठी पाऊस महत्त्वाचा असल्याने आपण असे मत व्यक्त केल्याचे अय्यर यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment