पुनरागमनायच...
मागील तीन ते चार वर्षांपासून ब्लाॅग विश्वासी संपर्क तुटला हाेता. मुक्त लिखाण करण्यासाठी यासारखे दुसरे माध्यम नाही याची उपरती झाल्याने पुन्हा अाज मनात विचार अाला. श्रीगणेशा केव्हाच केला हाेता अाता ठरवलं निदान काहीतरी पुन्हा लिहायचं... जसं जमेल तसं... वेळ असले तरी अाणि नसेल तरी.... पाणी वाहतं राहणं अधिक चांगलं अाहे. ते संचलं की त्याचे डबके बनायला वेळ लागत नाही.
मागील तीन ते चार वर्षांपासून ब्लाॅग विश्वासी संपर्क तुटला हाेता. मुक्त लिखाण करण्यासाठी यासारखे दुसरे माध्यम नाही याची उपरती झाल्याने पुन्हा अाज मनात विचार अाला. श्रीगणेशा केव्हाच केला हाेता अाता ठरवलं निदान काहीतरी पुन्हा लिहायचं... जसं जमेल तसं... वेळ असले तरी अाणि नसेल तरी.... पाणी वाहतं राहणं अधिक चांगलं अाहे. ते संचलं की त्याचे डबके बनायला वेळ लागत नाही.
No comments:
Post a Comment